राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ...
बार्शी : तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असून, जिल्ह्यात बार्शी तालुक्याने आघाडी घेतल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील ४०२ पेपरलेस ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ११५ पेपरलेस ग्रामपंचायती बा ...
तालुक्यातील बहुतांश गावे नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागात आहेत. या गावांमध्ये शासकीय योजना पोहोचत नाही. तसेच सोयीसुविधांचाही लाभ नागरिकांना मिळत नाही. ही समस्या जाणून ग्राम पंचायत मल्लमपोड्डूच्या वतीने ग्राम पंचायत आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागर ...
नाशिक तालुक्यातील महादेवपूर या आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आदिवासी संवर्गासाठी राखीव ठेवण्याऐवजी या पदासाठी चुकीचे आरक्षण काढून गेल्या २२ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्यांमध्ये नाशिक तहसील कार् ...
नजीकच्या भुगाव येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात १५ आॅगस्टची रद्द केलेली आमसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३०० ग्रामस्थही उपस्थित झाले; पण यावेळी कुठलीही पूर्ण सुचना न देता सरपंच व ग्रामसचिवांनी ग्रामसभा तहकुब केली. ...
दौंड तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक असल्याने कुल-थोरात समर्थकांनी वर्चस्व पणाला लावले ...
येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम तावशी खुर्द येथील रहिवाशांनी स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली असून तसे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे. ...