नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास सांडखोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन त्यात गावातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली. ...
जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला. ...
मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील ...
जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार दे ...
एकलहरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष नोंदणी मोहिमेत ग्रामपंचायत स्तरावर आठ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. ...
गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला ...