राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तालुक्यातील झरी येथील सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्या विरूद्ध ग्रा़पं़ अधिनियम १९५८/३९ (१) नुसार एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जि़प़मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ...
ब्रिटिश राजवटीत राज्यातील गावठाणांची पाहणी करण्यात आली होती. ब्रिटिशांनी देश सोडल्यानंतर पहिल्यांदा शासनाचा ग्रामविकास विभाग गावठाणांची पाहणी करून हद्द ठरविणार आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील गोई नदीलगत असलेला मानोरी ते मानोरी फाटा या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत कामामुळे दिवसेंदिवस खडतर होत चालली असल्याचे लक्षात आल्याने एका शिवसैनिकाने संब ...