राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामीण भागातील उपबाजार आवारात व्यापाऱ्यांनी उभारलेल्या तात्पुरत्या शेडला स्थानिक ग्रामपंचायतींकडून अवास्तव कर आकारणी करण्यात येत असून, व्यापार्यांनी कर भरण्यास असमर्थता व्यक्त केल्याने बाजार समितीचे सभापत ...
लासलगाव : नुकत्याच एका शासन निर्णयाने अंगठेबाज सरपंच व त्यातही महिला सरपंचपदावर आरक्षणाने विराजमान झालेल्या सरपंचपदामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आता सरपंच व्हायचे असेल तर सातवी पास ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य करण्या ...
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्यामुळे गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे परिसरातील गावांमध्ये गटा-तटाच्या बैठका सुरु झाल्या असून पॅनल निर्मितीला वेग आला आहे. दरम्यान, इच् ...
Elecation Ratnagiri -आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चे ...
एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासोदा या गावाचा ३३ वा सरपंच कोण होणार याचा निर्णय १७ सदस्य करणार आहेत. याची ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे. ...