राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण् ...
येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले. ...
Funds received for 85 Gram Panchayat Bhavan : ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू असून पावसाळ्याच्या दिवसात ‘दप्तर’ सांभाळताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे. ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय शहरात नियमानुसार कार्यरत आहे. परंतु पंचायत समिती कार्यालय शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर पेगलवाडीला हलविण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून यास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. पंचायत समिती कार्यालय अन ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामे करावीत याकारीता ग्रामस्थांच्या वतीने त्यावेळी प्रथम नागरिक सरपंच ... ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यावर्षी ५७ ग्रामपंचायतीच्या मुदती संपुष्टात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यात तिस-या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य ...