राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
eGramSwaraj सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत असून, ग्रामस्थांना गावात कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला याची माहिती घेऊन निधीचा योग्य वापर होत आहे का? याची तपासणी करता येणार आहे. ...
पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला. ...
सध्या या धरणांमध्ये २७.४५ टीएमसी (९२.५१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत १.२३ टीएमसीने अधिक आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. ...
जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...
मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र लढा; प्रति हेक्टरी ५० हजार मदत, कर्जमाफी आणि १००% पीक विम्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक, तुटपुंज्या अनुदानामुळे हदगावात ग्रामपंचायतीचा मदतीविरुद्ध ठराव ...
कोल्हापूर : पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच, ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून ... ...