घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण ...
गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ...
शासनाने यंदा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २७६ कोटी ७८ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना आत्तापर्यंत केवळ ६८ कोटी ६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. ...
राज्यातील छावणी परिषदेला विकासकामासाठी शासनाचे कर भरूनही निधी उपलब्ध होत नव्हता. याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांच्या आदेशान्वये राज्य शासनाने कॅबिनेट बैठकीत राज्यातील सातही छावणी परिषदेला निधी उपलब्ध करून देण्या ...