एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे. ...
आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश ...
वाशिम - वाशिम तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १५ मे २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार. ...
कोल्हापूर : रिक्षा भाडेवाढ करण्यापेक्षा चालकांना शिधापत्रिकेवर रोज तीन लिटर इंधन द्यावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आॅटोरिक्षा संघर्ष समितीने ...
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत़ ...
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील सन २०११ चे आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाने अकरा महत्त्वांच्या कामांचा समावेश असलेली अकरा कलमी समृद्ध महाराष्टÑ जनकल्याण योजना अंमलात आणली. परंतु प्रशासकीय उदासिनतेपुढे आता राज्य शासनाने हा ...
वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या ...