मागील वर्षी शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. परंतु शेततळ्यावर अस्तरीकरण (पन्नीसाठी) करण्यासाठी अनुदानच मिळत नसल्याने शेतकरी कृषी विभागात चकरा मारत आहेत. तर निधी उपलब्ध नसल्यामुळे चारशे प्रकरणे प्रलंबित असल्याचे कृषी विभागातील अधिकारी सांगत ...
पवनीत कौर यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी गणोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. ...
बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे प्रमाणपत्र तसेच महसूल सेवांबाबतचे प्रमाणपत्र मिळण्याची सोय असलेले जिल्ह्यातील ११ सेतू सुविधा केंद्र मुदत संपल्याने जिल्हा स्तरावरील समितीने बंद केले आहेत. एकीकडे हे केंद्र बंद झाले असले तरी नागरिकांच्या सेवेत आपले सरकार ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. ...
अकोला: शासनाच्या विविध विभागाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूंचा लाभ थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतील प्रचंड अडचणी पाहता २ वर्षांनंतर शासनाला जाग आली आहे. ...
सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल र ...
दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...