दुकानात चनाडाळ पंधरा पॉकीट (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असे लिहिलेले) तांदळाचे ४० कट्टे असून काही धान्य खाजगी तर काही धान्य शिधापत्रिकाधारकाकडून खरेदी केलेले आहे. या गव्हाचे तीन कट्टे असून चनाडाळ ४५ रुपये प्रती किलो, तांदूळ १८ रुपये प्रती किलो, तर गहू ...
कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची ...
जिल्ह्यात अंत्योदय कुटुंब योजनेचे ४७ हजार ४१, प्राधान्य कुटूंब योजनेचे १ लाख ९६ हजार ९४० व एपिएल शेककरी योजनेचे २२ हजार ७०० असे एकूण २ लाख ६७ हजार ४८१ शिधापत्रिकाधारक आहे. यापैकी २ लाख ५१ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ९४ टक्के लाभार्थ्यांना आता ...
संचारबंदीने लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकच कुटुंब मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांना पोट भरण्यासाठी शासनाच्या राशन दुकानाचा मोठा आधार आहे. परंतु काही राशन दुकानदार अशा परिस्थितीत नफाखोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. एकीकडे काही ...
‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरुनच नोंदणी करता यावी ...