काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे नगर सोबतच, अमरावती, रावेर, औरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मुले पळवणारी टोळी सक्रीय झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध राहवं असं ट्विट करत भाजपवर निशाना साधला. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. ...
डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. ...
किसान सभेने मांडलेले सगळे मागणे सरकार विचारात घेणार असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले दरम्यान त्यांनी थांबवावा अशी विनंती केली मात्र किसान सभेचे शिष्टमंडळाने त्यांची विनंती मान्य केली नाही ...