येत्या सप्टेंबरमध्ये आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात साधारणपणे १० ते १२ तारखेला विधिमंडळाच्या निवडणुका होतील, अशी शक्यता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली. मागील पंचवार्षिकची निवडणूक आॅक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात झाली ...
जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराल ...
गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...