मुंबईत सर्वाधिक झोपडपट्टी विभाग असलेल्या गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर या एम पूर्व विभागातून दररोज ३० टन कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यातून दररोज साधारणपणे २२ टन एवढे खत तयार होत असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेतांमध्ये वापरले जा ...
शहराला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र, बीड बायपास रोडवरील अथर्व रॉयल सोसायटीमध्ये ९९ फ्लॅटला मागील ५ वर्षांपासून पाईपलाईनद्वारेच गॅस पुरवठा केला जात आहे. ...
शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. ...
हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी शहरातील शिक्षण क्षेत्रातील काही सेवानिवृत्त महिलांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा.चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांना शहरातील कचरापुराण केव्हा संपणार याप्रकरणी जाब विचारला. ...
शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले. ...
मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ...
अवघ्या दहा दिवसांमध्ये शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा शब्द महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानुसार रविवारी ही मुदत संपली. शहर ९० टक्के कचरामुक्त झाले असून, संपूर्ण कचरा उचलण्यात आल्याचा दावा महा ...