वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. ...
शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली. ...
गतवर्षी महाराष्ट्र शासनाची १३ कोटी वृक्षलागवडीची मोठी संकल्पना त्यात पन्हाळा तालुक्याच्या वतीने सव्वा लाख रोपलागवडीच्या उद्दिष्टापैकी ९५ हजारच रोपे लावली गेली. सरासरी ८० टक्के रोपे जगली ...
किल्ला स्वच्छतेसोबत आता हेरीटेज वॉकला सुध्दा येथील नागरिक प्रतिसाद देत आहेत. रविवारी इको-प्रोद्वारे हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात माहेश्वरी समाज महिला मंडळ तसेच जिल्हा युवा शिबिरातील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदव ...