आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महि ...
जरंडी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्या जवळ नर बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यावर त्याचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.या घटनेस्थळापासून हजार फुट अंतरावर एका नाल्याच्या जवळ आज पुन्हा मादी बिबट्या अत्यवस्थ असल्याचे गुराख्यांना आढळून आले. ...