Tiger: वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे. ...
देशातील टायगर प्रकल्पाला आज ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यादरम्यान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सफारीचा आनंद घेतला. ...