मोहफूल आणि तेंदपत्त्याचा हंगाम सुरू होताच जंगलात वणवे भडकण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी पहाटे आलापल्ली आणि वडसा वनविभागांतर्गत अनेक बीटमध्ये आगी लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवसभर वनविभागाची धावपळ सुरू होती ...
जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक ...
तालुक्यातील मन्नेराजाराम येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तेंदूपत्त्याच्या हंगामाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य इंदरशहा मडावी उपस्थित होते. ...
शेत जमीन म्हणून कसत असलेले वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कल्याण येथे एकत्र येऊन नवी मुंबईच्या कोकणभवनकडे आगेकूच केली. यादरम्यान पालघर व रायगड जिल ...
उंबर्डाबाजार (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभागाकडून उंबर्डाबाजार ते मनभा, दोनद या आठ किमी अंतराच्या मार्गावर विविध प्रजातींची जवळपास आठ हजार झाडे लावण्यात आली. ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी पट्टेरी वाघ कॅमेराबद्ध झाला. ‘वाघोबा’च्या त्या ‘क्लिक’ने पर्यावरणप्रेमी सुखावले खरे; पण गत तीन वर्षांपासून काही पक्षीप्रेमी प्रकल्पातील पाखरांच्या मागे धावतातय. ...
शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दऱ्यातून काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यातील झाडा-झुडपांसह अनेक ...