बुद्धपौर्णिमेच्या दिवशी शनिवारी, १८ ला वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येणार असून याकरिता वनविभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांच्या परिसरात तब्बल ८४ मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
वाशिम: पर्यावरणाच्या ºहासामुळे उष्णतामानाने उचांकी पातळी गाठली असताना अद्यापही जिल्ह्यात सर्रास अवैध वृक्षतोड करून छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. ...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वनविभागाद्वारे वुक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने नागरीक वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेत आहेत. परंतु ज्यांच्या खांद्यावर वृक्षसंवर्धन व वनसंरक्षणाची जवाबदारी आहे, त्याच वनविभागातील वनअधिकारीच वनसपंदे ...
मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्यान ...
पंचवटीमधील मेरी परिसरात असलेल्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यामागे वेगवेगळी कारणे असून, जे मोर शिल्लक राहिले आहेत त्यांच्यापुढे आपली तहान भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता; ...