तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीत शिरजगाव कसबा व करजगाव मंडळांतील घरांची पडझड झाली. त्याचसोबत देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीके खरडून गेली. ...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.२१) पहाटेपासून वाढला होता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दूपारपासून वाढल्याने दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून सुरू असलेल्या दीड हजार क्यूसेकच्या विसर्गामध्ये वाढ ...
जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवघ्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरांची पळझड झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात झाला. या पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीची माहिती गोळा केली ...
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले. ...
सोमवारी रात्री व मंगळवारी पावसाने उसंत घेतल्यानंतर नदी, नाल्यांचे पाणी कमी झाले आहे. पुलावरून पाणी ओसरल्याने भामरागड वगळता सर्वच मार्ग सुरू झाले आहेत. तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेती, दैनंदिन वस्तूंचे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : केरळमधील पूरपरिस्थिती राष्टय संकट असल्याचे जाहीर झाल्याने तेथील पूरग्रस्तांना नाशिक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून औषधे, कांदा, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपातील मदतही केरळ सरकारच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ...
सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ...
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडमपासून दोन किमी अंतरावर असलेल्या नंदीगाव नाल्यात सोमवारी सायंकाळी बस कोसळली. पुराच्या वाहत्या पाण्याची ताकद पाहता आता आपला काळ जवळ आला याची जाणीव बस प्रवाशांना झाली, पण त्यांची वेळ आली नव्हती. नंदीगाव, तिमरम व गुड्डीगुडम या ...