अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...
सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली असून सायखेडा, चांदोरीसह गोदाकाठ भागातील गावांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या २२ जवानांची तुकडी चांदोरी येथे रात्री उशिरा दाखल झाली. नायब तह ...
केरळ येथे झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याने मूलभूत गरजांचा अभाव निर्माण झाल्याने देशभरातून मदतीचे हात पुढे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिन्नरकरही मदतीसाठी पुढे आले आहेत. ...
गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्य ...
गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर ...
तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीत शिरजगाव कसबा व करजगाव मंडळांतील घरांची पडझड झाली. त्याचसोबत देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीके खरडून गेली. ...