एक तरुण दुचाकीसह वाहून गेला. या तरुणाला पोहता येत होते.त्यामुळे त्याने ओढ्यातील झाडांचा आधार घेतला आणि ओढ्याच्या उथळ भागातून पोहत सुखरूप बाहेर आला. ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील आजवरचे विक्रम मोडीत काढले असून, गतवर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बागलाण तालुक्यात अडीचशे, तर नाशिक तालुक्यातही दोनशे टक्क्याहून अधिक पर्जन्य ...
नाशिक : गंगा पूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची ... ...
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे मार्ग अडून जिल्ह्यातील दिडशेवर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे नदीचे पाणी गावात शिरल्याने ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी ह ...
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. ...
जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५ ...
दीर्घ विश्रांतीनंतर गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पवनी तालुक्यात १०६.४ मिमी पाऊस झाला आहे. ...