मागील काही दिवसांमध्ये पावसाने कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: थैमान घातले आणि कष्टाने उभे केलेले संसार क्षणात होत्याचे नव्हते झाले. या महापुरात सांगली, कोल्हापूर येथे अनेक संसार ध्वस्त झालेत. होत नव्हतं सगळं या पुरात वाहून गेलं. कित्येकांना आपले प्र ...
कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अतिवृष्टी झाली. धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. आधीच पूर आलेल्या नद्यांना महापूर आला! पण या त्रिस्तरीय आपत्तीला मानवी चुकाही जबाबदार आहेत. ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर शहरे बुडतील, शेती नष्ट होईल आणि कृष्ण ...
कोल्हापूरला पूर, महापूर नवीन नाही. त्यानंतर त्या त्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार झाले. नदीलगत बांधकाम निर्बंधासाठी रेडझोन तयार झाला; परंतु ते सगळे कागदावरच राहिले. प्रशासन निष्काळजी होतेच, काही स्वार्थी घटकांचीही त्याला साथ मिळाली.. ...
सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्य ...