महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जात असताना आणखी एका राज्यातही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेथील नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यात शेतकऱ्यांना कर्जापासून दिलासा देण्यात आला आहे. ...
बाजारदराच्या असंतुलितपणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. यावर आधुनिक पेरूची लागवड करून यशस्वी उत्पादन घेत युवा शेतकऱ्याने उपाय शोधला आहे. ...