कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर या तंत्रज्ञानाचा वापर करून चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी परिस्थिती बघता या चारानिर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करत आपण पोषक चारा निर्माण करू शकतो. ...
सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...
गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. ...