Mission Ubhari : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आजही संपलेला नाही. या वेदनादायक वास्तवावर उपाय शोधण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 'मिशन उभारी' हा संवेदनशील आणि परिणामकारक उपक्रम हाती घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर (Mission Ubhari) ...
अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे. ...
baliraja mofat vij yojana कृषिपंपांच्या आवश्यक तांत्रिक बाबींची स्थळ पडताळणी आणि कृषिपंपांचे करंट तसेच एकूण प्रत्यक्ष भार याची प्रत्यक्ष तपासणी सर्व स्थानिक कार्यालयांकडून सुरू आहे. ...
Jowar Kharedi : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेतून मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत खरेदी केलेल्या १ लाख २२ हजार क्विंटल ज्वारीपैकी ८० हजार क्विंटल नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह ...