us bharani yantra दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ...
पुनर्वसू नक्षत्रातील आठ दिवस उलटले, तरी पाऊस नाही. खरिपातील कोवळी पिके कोमजत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी धास्ती लागली आहे. ...