Monsoon 2025 : मान्सून लवकर येणे आणि चार महिन्यांमध्ये पाऊस होणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. मान्सून लवकर किंवा उशिरा आला काय, त्याचा पावसावर काहीही परिणाम होत नाही; कारण ७० टक्के मान्सून हा जुलै-ऑगस्टमध्येच पडतो. ...
Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. ...
Mahabeej Cotton Seeds: शेतीतील नवनवीन प्रयोग आणि विज्ञानाधारित संशोधनाच्या जोरावर आता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथे राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले 'महाबीटी बीजी-२' ...
Avakali Paus : मे महिन्यातच अवकाळी पावसाने (Avakali Paus) धडक दिली, पण सोबत चिंता घेऊन आला. मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. संत्रा, पपईपासून ते भुईमूग आणि मिरचीपर्यंत अनेक पिके उद्ध्वस्त झाल ...
Onion Damage : आष्टी तालुक्यातील शिदेवाडी येथील महेश दरेकर यांच्या शेतातले शेकडो गोणी कांदे भिजले, कुजले आणि चिखलात गेले. मुलीच्या शिक्षणाची चिंता, मजुरांचे देणे, पेरणीचं संकट… हाती यायचं होतं उत्पन्न, पण हाती आला फक्त चिखल. हे केवळ पावसाचं नुकसान ना ...
Shetmal : भारतातील कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकवलेला शेतमाल (Shetmal) बाजारात पोहोचेपर्यंत अनेक टप्प्यांतून जातो. मात्र या प्रवासात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांची नासाडी होते. या ...