Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी मंगळवार, २७ रोजी सकाळी ९ वाजता मृत साठ्यातून बाहेर आले अन् उपयुक्त पाणीपातळीकडे वाटचाल सुरू केली. १८ मेपासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. ...
राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
Avakali Paus : कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अ ...
शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणीदस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
Marathawada Rain : मराठवाड्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनसारखा बरसत आहे. पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले आहे. धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल ...