लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Girna Dam Storage : गिरणा धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Girna Dharan What percentage of water is left in Girana Dam Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गिरणा धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या सविस्तर 

Girana Dam : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होतो. ...

अवकाळीने केला मारा अन् टरबूजाच्या झाल्या गारा; दिड लाख रुपयांचा कृष्णा पाटलांना बसला आर्थिक फटका - Marathi News | Unseasonal rains hit and watermelons were damaged; Krishna Patil suffered a financial loss of Rs. 1.5 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने केला मारा अन् टरबूजाच्या झाल्या गारा; दिड लाख रुपयांचा कृष्णा पाटलांना बसला आर्थिक फटका

धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी कृष्णा पाटील यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण टरबुजची पाण्यातच नासाडी झाली आहे. यामुळे त्यांना दीड लाख रुपय ...

राणी व्हिक्टोरियांनी बांधलेला हा तलाव मे महिन्यातच झाला ओव्हरफ्लो - Marathi News | This lake built by Queen Victoria overflowed in May itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राणी व्हिक्टोरियांनी बांधलेला हा तलाव मे महिन्यातच झाला ओव्हरफ्लो

Rajewadi Talav ऐन उन्हाळ्यात बिगर मौसमी पडलेल्या धुवाधार पावसामुळे राजेवाडी (म्हसवड) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून धो.. धो... पाणी वाहू लागल्यामुळे माण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ...

अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत; शासन निर्णय आला - Marathi News | Government decision to provide assistance to farmers for compensation for losses caused by heavy rains and floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत; शासन निर्णय आला

राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

४७८३ रुपयांची शिफारस, मिळाले फक्त २३६९! धान उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारवर नाराजी - Marathi News | Recommendation of Rs 4783, only 2369 received! Paddy farmers unhappy with central government | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४७८३ रुपयांची शिफारस, मिळाले फक्त २३६९! धान उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारवर नाराजी

२२ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८१९ रुपयांची वाढ : खर्च झाला तिप्पट ...

शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर - Marathi News | Why are farmers not getting their sugarcane bills? What are the problems faced by the manufacturers? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला; मात्र एफआरपी बरोबर साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) तसाच ठेवला. ...

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी - Marathi News | Manikrao Kokate who made fun of farmers should resign Congress demands from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...

Onion Damage : कांद्याचा हंगाम ओलाचिंब… शेतकऱ्यांचे सारे गणित कोलमडलं! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Onion Damage: Onion season is wet… All the farmers' calculations have collapsed! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याचा हंगाम ओलाचिंब… शेतकऱ्यांचे सारे गणित कोलमडलं! वाचा सविस्तर

Onion Damage: कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अ ...