हवामानातील अनिश्चितता व उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापूस लागवडीत घट होत असून देशातील कापसाखालील क्षेत्र २०२२-२४ मध्ये १२९ लाख हेक्टर असताना २०२४-२५ मध्ये ते १२५ लाख हेक्टरवर आले आहे. २०२५-२६ मध्येही महाराष्ट्रासह अनेक प्रमुख राज्यांत कापूस लागवडीत घट झ ...
Shet Pandan Raste Yojana : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विधानसभास्तरावर समित्यांची रचना ...
तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. ...
Sugarcane Farmers Crisis : कष्टाने पिकवलेला गोड ऊस विक्रीच्या वेळी शेतकऱ्यांना कडू अनुभव देतो आहे. दरातील तफावत, वजनातील फसवणूक आणि देयकातील विलंबामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून एकसमान दराची मागणी जोर धरू लागली आहे. (Sugarcane Farmers Crisis ...
आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला. ...
Krushi Yantrikaran Yojana : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना शेतीची उत्पादकता वाढवणारी ठरली असली, तरी अनुदान वितरणातील विलंबामुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रश्नांकित झाली आहे. फुलंब्री तालुक्यात ६२३ शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केली असून, त्यातील बहुसंख्य ...
द्राक्ष बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात द्राक्षे निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढल्याने मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...