हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...
Vermicompost : नैसर्गिक शेतीला वेग देण्यासाठी वाशिमच्या गायवळ गावाने सेंद्रिय घटक निर्मितीत आदर्श निर्माण केला आहे. जैवसंसाधन केंद्रातून तयार होणारे 'मातीचा जीत' म्हणून ओळखले जाणारे गांडूळ खत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून विक्रीचा नवा उ ...
pro tray vegetable nursery कोकोपीट, व्हर्मी कंपोस्टचा वापर करून मातीशिवाय रोपे तयार होतात, अधिक सशक्त रोपे तयार होतात. शेडनेटचा वापर केल्यास उन्हाळी रोपे तयार करता येतात. ...
MGNREGA e-KYC Update : मनरेगा मजुरांची उपस्थिती आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे नोंदवली जाणार असल्याने ई-केवायसी अनिवार्य झाले आहे. पण बीड जिल्ह्यातील तब्बल ५.८९ लाख मजुरांपैकी निम्म्याहून अधिक मजुरांची ई-केवायसी प्रलंबित आहे. ९७ टक्के आधार सीडिंग पूर्ण असू ...
leopard attack in maharashtra मानव-बिबट यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी शासनाकडे मागितली आहे. ...
मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे ...
अलीकडच्या काळात हंगाम सुरू झाला की, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते. ...