मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा... परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता... दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. ...
बांगलादेशने लावलेली इम्पोर्ट ड्युटी आणि इस्रायल-हमास युद्ध या दोन्ही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...
आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी गांडूळ खत उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. ...
टोमॅटोचे पीक महत्वाचे मानले जात असून यंदा या पिकालाही शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
बांग्लादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन ही हंगामात घेतले जाते. भुईमुगाची उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. इक्रिसॅट पध्दतीने भुईमूगाची लागवड म्हणजेच रुंद सरी वरंबा अथवा गादी वाफा पध्दत असेही म्हणतात. या पद्धतीने लागवड कश ...
शेततळ्यातील पाणीदेखील जूनपर्यंत पुरेसे असेल याची शाश्वती नसल्याचे दिसून येत आहे. ...
कुणी शेतीसाठी तर कुणी दुधासाठी नवे पशुधन खरेदी करत असते. याच पार्श्वभूमीवर आपण पशुधनाचे बाजारभाव समजून घेऊया. ...