प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. ...
Krushi Salla : मराठवाड्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली होती त्यामुळे उन्हाच्या झळ्या जाणवत होत्या. आता उष्ण व दमट वातावरणामुळे पुन्हा एकदा अवकाळीचे संकट येण्याची शक्यता आहे त्यामुळे हळद, भुईमुग आणि फळबागांचे नियोजन कसे करावे याविषयी ...
केंद्र शासनाकडून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. 'नाबार्ड'च्या माध्यमातून कंपन्यांना सलग तीन वर्षे निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. ...