Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असतानाही, नोंदणीतील तांत्रिक अडचणी व अपुऱ्या मार्गदर्शनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप विक्रीसाठी अप्रूव्हल मिळालेले नाही. ...
Vihir Adhigrakhan Mobadala : पाणीटंचाईत गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी शासनाकडे दिल्या; मात्र त्या बदल्यात मिळणारा मोबदला आजही अडकलेलाच आहे. देऊळगाव राजा तालुक्यात विहीर अधिग्रहण व टँकरपुरवठ्याचा कोट्यवधींचा मोबदला थकीत असून, “विहीर ...
अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे. ...
Rabi Crop Fertilizer Crisis : रब्बी हंगामातील पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच युरियासह रासायनिक खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. वेळेवर खत न मिळाल्यास उ ...
Crop Damage : यंदाच्या अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा कणा मोडला आहे. ६ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून पुरामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Crop Damage) ...
शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच मसाला पीक म्हणून ओव्याची लागवड यशस्वीरित्या करत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने क्षेत्रविस्तार आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत होत आहे ...