कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यां ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत. (Krushi Salla) ...
Crop Insurance : सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दीड लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या अस्थिरतेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. (Crop Insurance) ...
Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे मुख्यालय अकोल्यातून पुण्याला हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विदर्भातील शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर (Organic Farming) ...
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच ३८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात ८३ हजार हेक्टरने वाढ झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी आहे. ...
Limbu Bajar Bhav : लिंबू उत्पादक शेतकरी भावाच्या मोठ्या घसरणीमुळे संकटात आले आहेत. गतवर्षी १००–११० रुपये किलोने विकला जाणारा लिंबू यंदा फक्त ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. खर्च वाढूनही भाव मिळत नसल्याने कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योगाची मागण ...