Soybean Kharedi : यंदाच्या हंगामात निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीनचे उत्पादन कमी-जास्त झाले. पिकावर नैसर्गिक संकट ओढवूनही शेतकरी धीराने उभा राहिला, मात्र सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रांवरील नाफेडच्या कठोर अटींमुळे त्याच शेतकऱ्यावरच दोषारोपांचा डोंगर कोसळ ...
सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३४ हजार ५६४ पिशव्या, १७ हजार २८२ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५५ लाख ४३ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. ...
Banana Farmer Crisis : सोयगाव तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कापसाला पर्याय म्हणून आशेने उभी केलेली केळीची बाग आता बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. (Banana Farmer Crisis) ...
tukade bandi update तुकडा बंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठीची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित करून दिली आहे. ...
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून दूर राहायचे असेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर चौरस आहार गरजेचा आहे. सध्या बाजारात दाखल झालेल्या भाज्या फायबर, व्हिटॅमिन सी आणि आयर्नने परिपूर्ण आहेत. ...
PM Kisan Update : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेत यंदा मोठा फेरबदल करण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ११९३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवून योजनेतून वगळण्यात आले आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (PM Kisan Update) ...