गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ग्रामीण भागातून शहरातील भाजी बाजारात आणि आठवडे बाजारात तुरीच्या शेंगा विक्रीला आल्या आहेत. त्याला शहरवासीयांची पसंती मिळत आहे. बाजारात ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे तुरीच्या शेंगांची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांत तुरीच्या शेंगाचे दर वधारले आहे ...
यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...
Kapus Kharedi : सिल्लोड शहरात गेल्या २० दिवसांपासून ठप्प असलेली कापूस खरेदी अखेर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पणन संचालकांनी १८ जिनिंगना 'ना हरकत प्रमाणपत्र' देत त्यांना सबयार्ड घोषित केल्याने आता सीसीआयमार्फत कापूस खरेदी तत्काळ सुरू होणार असू ...
गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...
Wheat Crop Disease : रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढलेला असतानाच जिल्ह्यातील काही भागांत गव्हाच्या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाची पाने पिवळी पडत असून वाढ खुंटत असल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने श ...