Pik Vima Yojana : खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, विमा भरला गेला; मात्र २०२५ संपूनही पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील १.२९ लाखांहून अधिक शेतकरी आजही नववर्षात तरी दिलासा मिळेल का, याकडे ...
Banana Crop : राज्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव सुरू असताना त्याचा शेतीवर दुहेरी परिणाम दिसून येत आहे. गहू आणि हरभरा पिके जोमाने वाढत असताना अर्धापूर व सोयगाव परिसरातील केळी बागांवर मात्र थंडीचा जबर फटका बसला असून, लाखो रुपयांचा खर्च धोक्यात आला आहे.( ...
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही हक्काची बाजारपेठ आणि योग्य दर मिळत नसल्याने, येथील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...
Reshim Sheti : निसर्गाच्या अवकृपेने पारंपरिक शेती अडचणीत असताना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा नवा मार्ग स्वीकारला आहे. अवघ्या २१ दिवसांत लाखावर उत्पन्न देणाऱ्या या 'रेशमी' पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होत असून, जिल्ह्यात रे ...
Nashik Onion Farming : यंदा कांद्याची लागवड उशिराने सुरू झाली असली तरी गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट झाली आहे. बागलाण तालुक्यामध्ये सर्वाधिक कांदा लागवड झाली असून सुरगाणा तालुक्यामध्ये सर्वात ...
उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे. ...