लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
मोठी बातमी! 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, 11 डिसेंबरला घराकडे परतणार - Marathi News | Big news! After 378 days the farmers took back agitation, Farmers Protest Kisan Andolan Delhi Singhu Border Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, 11 डिसेंबरला घराकडे परतणार

शेतकऱ्यांच्या बैठकीत आज आंदोलन मागे घेत असल्याचा निर्णय घेतला. यानंतर आता दिल्ली सीमेवरुन तंबू काढण्यास सुरुवात झाली आहे. ...

‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका - Marathi News | ‘root of inflation, unemployment and the agricultural crisis is BJP’; Congress leader Rahul Gandhi criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

राहुल गांधी म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच काँग्रेस शासित राज्यांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. ...

आंदोलक शेतकरी अखेर घरी परतण्यास तयार; बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य - Marathi News | Protesting farmers finally ready to return home; Most of the demands are accepted by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकरी अखेर घरी परतण्यास तयार; बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य

संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आज निर्णय  ...

राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Rahul Gandhi presented list of dead farmers in the Lok Sabha and demanded compensation from the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी लोकसभेत सादर केली मृत शेतकऱ्यांची यादी, सरकारकडे केली नुकसान भरपाईची मागणी

'पंजाब सरकारने 400 शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. केंद्र सरकारने लवकर भरपाई द्यावी.'- राहुल गांधी ...

Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर गेल्या १ वर्षात किती खर्च झाला?; आकडा ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Farmers Protest in Delhi: How much was spent on farmers' agitation in last one year ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनावर गेल्या १ वर्षात किती खर्च झाला?; आकडा ऐकून थक्क व्हाल

शेतकरी संघटनांकडून जारी करण्यात आलेल्या जमाखर्चानुसार, आतापर्यंत आंदोलक शेतकऱ्यांच्या औषध-उपचारासाठी ६८ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे ...

Farmers Protest: शेतकरी आंदोलन लवकरच समाप्त होणार? याचिका मागे घेण्यावर सहमती; एमएसपीवर तोडगा! - Marathi News | farmers protest kisan andolan may end soon case withdrawal and msp agreed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन लवकरच समाप्त होणार? याचिका मागे घेण्यावर सहमती; एमएसपीवर तोडगा!

शेतकरी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात एक बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. ...

11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी - Marathi News | Meeting between farmers and government scheduled after 11 months, farmers sent a list of dead farmers to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होणार. ...

कृषी विधेयकं रद्द तरीही आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम; केंद्राला अल्टिमेटम - Marathi News | Farmers insist on not withdrawing agitation despite repeal of agriculture bill; An ultimatum to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी विधेयकं रद्द तरीही आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम; केंद्राला अल्टिमेटम

सरकारशी चर्चेसाठी ५ जणांची समिती, केंद्राला दिली दोन दिवसांची मुदत  ...