गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ...
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचे हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार आहे. ...
Mango Farmer Loss : यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलांमुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आधीच नुकसान होऊ लागले आहे. यामुळे निर्यातीलाही मोठा धक्का बसू शकतो. ...