दहावी, बारावी, पदवीधर झालेले अनेक तरुण शेती करायला तयार नाही. बहुतांश युवा शेतकरी शेतीत दम राहिला नाही म्हणून पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन कुठं तरी नोकरी करतात. ...
Manjara Dam: मांजरा प्रकल्पामध्ये (Manjara Dam) गेल्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे रब्बी पिकालाही पाणी सोडण्यात आले होते. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी (summer crops) पाणी सोडण्यात आल्याने ...
Piwali Jowar: 'पिवळी ज्वारी' (yellow jowar) चा वापर पिकांमध्ये वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते, कारण हे पीक दुष्काळ आणि उष्णतेला प्रतिरोधक आहे. या ज्वारीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि मानवाच्या आहारासाठी उपयुक्त आहे. ...
Sorghum Market Rate : राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण २००३ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ४६९ क्विंटल दादर, ५५३ क्विंटल हायब्रिड, ९५९ क्विंटल मालदांडी, २२ क्विंटल रब्बी ज्वारी वाणांचा समावेश आहे. ...
Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...