लघुकथा : ‘आसंच चालायचं न्हाई. आसंच चालत हाय. सालोसाल. म्हणून तर असल्या वैतागानं तर दरवर्षी शेकड्यानं शेतकरी मरत्यात की. कधी निसर्ग कोपतो. कधी सरकार कोपतं. कधी हे मजूर. सालगडी कोपतात. या सगळ्यांच्या धक्यातून शेतकरी मरणार न्हाई तर काय जगणार हाय काय रं ...
सततची नापिकी, कांदा, कापूस व डाळिंबावर आलेली रोगराई, विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, महाराष्टÑ बॅँकेचे वडिलांच्या नावावर असलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील भूषण दग ...
तेल्हारा : तालुक्यातील बेलखेड येथील युवा शेतकरी गणेश श्रीकृष्ण माळोकार वय २२ याने हरभरा सोगणि अर्धवट सोडून घरी येवून गळफास घेतल्याची घटना दि. २३ मार्च ला सकाळी १० वाजता घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी आत्महत्या मदत समितीने पाच शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले. चार फेरचौकशीत असून एक फेटाळला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक झाली. यामध्ये एकूण दहा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवले ह ...
शहरातील सत्येनमोहन गुंजाळ यांनी शेतकरी समस्यांसाठी शेतकरी सहवेदना असणाऱ्या कार्यकर्त्यांसह सोमवारी दिवसभर अन्नायाग करीत संध्याकाळी महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वार येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहून शेतकºयांप्रती सहवेदना ...
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समो ...
सुकाणू समिती आयोजित ' अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग ' या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवला. ...