डाळींब बागेवर पडलेला रोग आणि डोक्यावरील कर्ज याने खचलेल्या पारनेर येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस ...
बोरगाव मंजू (जि. अकोला ): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला तालुक्यातील कोळंबी येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
सौंदळा (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सौंदळा येथील युवा शेतकऱ्याने ४ आॅगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील शेतकरी बाबूराव दावल त्रिभुवन (४२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शनिवारी आत्महत्या केली. मूळ मळगाव (ता. नांदगाव) येथील रहिवासी शेतकरी बाबूराव त्रिभुवन हे गेल्या सात-आठ वर्षांपासून वेहळगाव येथील आंबेडक ...