शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. ...
अनेकदा नात्यातील माणसे आपल्याला हवीच असतात, असे नाही. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपलेली नाही. ...
प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने संसार करायचा असेल व स्वत:चा व्यवहार करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावे म्हणून तिचा मानसिक, शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...