सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमातील काही भाग कमी करुन थोडा नवीन भाग वाढविलेला आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यमापन पद्धतीमध्येही बदल झालेला आहे. गणित-२ या विषयासाठी ४० गुणांच ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. ...
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमातील काही भाग कमी करुन थोडा नवीन भाग वाढविलेला आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यमापन पद्धतीमध्येही बदल झालेला आहे. गणित-१ या विषयासाठी ४० गुणांच ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थ ...
आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत. ...