जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे ...
औरंगाबाद बोर्डाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५३ परीक्षा केंद्रावरून केंद्रावरून इयत्ता दहावीची १६ हजार ५६६ पैकी १६ हजार २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला ३१२ ...
राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा घेणे अनिवार्य आहे. पण नागपुरातील सेंट जॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेकंड लँग्वेज म्हणून मराठी आणि संस्कृत अशी कम्पोझिट निवड केली होती. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण उपसंचालकांनी म ...
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नागपूर विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रावर १० कॉपी सापडल्या तर गडचिरोली ...
शालेय जीवनातून महाविद्यालयीन जगतात प्रवेशासाठीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. नवीन अभ्यासक्रम, गुणदानाच्या पद्धतीतील बदलानुसार या वर्षी पहिल्यांदाच दहावीची परीक्षा होत असल्याने विद्यार्थ ...