मूळ परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यायला मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे तब्ब्ल ३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. ...
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात शाळेकडे न फिरकणारी मुले मंगळवारी पहायला मिळाली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आधारित बीड जिल्हा परिषदेने प्रथमच राबवलेल्या जिज्ञासा कसोटी उपक्रमाला इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. ...
जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात शंभर पर्सेन्टाइल गुण मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील कार्तिके गुप्ता व राज अग्रवाल यांचा समावेश आहे. या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही देदीप्यमान यश संपादन केले अस ...
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला ...
गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल यंदा ८९.५९ टक्के एवढा लागला आहे. वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९१.८६ टक्के, कला शाखेचा ८७.७३ टक्के, विज्ञान शाखेचा ९१.७६ टक्के तर व्यावसायिक शाखेचा ८४.४५ टक्के एवढा लागला. ...