रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता. ...
वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. ...
कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत. ...
नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे. ...
अभयारण्यात अगदी सकाळच्या प्रहरी ही वाघीण आपल्या बछड्यासह जंगल भ्रमण करण्याकरीता निघाली. पवनी उमरेड करांडला अभ्ययारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपली. ...
एक महिला सकाळी उठून घरची कामे करण्यासाठी अंगणात जाण्यासाठी दार उघडताच तिला दारात चक्क दोन पिलांसह अस्वल दिसले. त्या महिलेने तेवढ्याच समयसुचकतेने लगेच घराचे दार बंद करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. ...
शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम मागील परिसरात असलेल्या नदीच्या पात्रात असलेल्या मेट्रो पुलाच्या पिल्लरजवळील रेतीच्या ढिगाऱ्यावर ही मगर कोवळ्या उन्हात बसून असल्याचे काही नागरिकांना दिसले. पाहता पाहता गर्दी लोटली. ...