Environment, Latest Marathi News तापमानातील वाढ ही आणखी काही दिवस कायम राहणार असून, पुढील चार दिवस काही ठिकाणी विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ... हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असून, नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे ... राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता, पण आता थंडी ओसरली असून, तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे ... महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ... राज्यात शनिवारी पुणे, नाशिक या दोनच शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली गेले, तर बऱ्याच शहरांचे तापमान ११ ते १५ अंशादरम्यान नोंदवले गेले ... ‘पुणे एअर ऍक्शन हब’नी शहराला भेडसावत असलेल्या कचरा जाळण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करून, त्याचा एक अहवाल बनविला आहे ... नागरिकांनी थंडी असली तरी व्यायाम सुरू ठेवा, किमान सूर्यनमस्कार करणे आवश्यक, थंडीपासून बचावासाठी वापरा उबदार कपडे ... वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास ...