महापालिका प्रशासनाने लसीचा पहिला डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे निर्देश दिले आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या ८ ते १० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
२ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे. ...
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारने योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. ...
एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे आंदोलन आणखी चिघळत चालले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...
Social Viral : Boss not message or call to employee when office hours over : नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूल ८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याला वर्क फ्रॉम होम (Work From Home) करता येऊ शकतं. ...
बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...