कळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित क ...
२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविल ...
तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाच वेळी पाठवण्यात आल्याने ते कसे भरणार, अशी चिंता लोकांना लागली आहे. बिलाबाबतही लोकांमध्ये संशय असून नागरिकांमध्ये खदखद आहे. ...
विजेचे बिल थकलेल्या काही शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांच्या घरामधील टीव्ही, फ्रिज तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ...