लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे. ...
कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना जी बीले देण्यात आली. ती लॉकडाउन मुळे मीटर रिडींग न घेता सरासरीव एकरकमी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांसंदर्भात भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या प्रशासनास लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिल कमी करा ...
सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरो ...
येवला : तालुक्यातील धुळगाव शिवारात वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुळगावच्या ग्रामस्थांनी येवला विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली. ...
देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य ...