magel tyala saur krushi pump yojana शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ...
सध्या पारंपरिक विद्युत खांबांवरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली. ...
मुंबई शहराला बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. काही परिसरात टाटा पॉवरकडूनही वीजपुरवठा केला जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटीने आता धारावी आणि संलग्न क्षेत्रात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. ...