Mofat Vij मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. ...
काही ठिकाणी बिल वापरापेक्षा जास्त येत आहे, तर काही ठिकाणी विद्युत भार जास्त दिसत आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्राहक या टेबलवरून त्या टेबलवर जाऊन जाऊन त्रस्त झाले आहेत. ...
चांदोली धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. ...