देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत वाढ सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने परवडत नाही. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...
Mahindra Atom: महिंद्रा लवकरच आपली एक मिनी इलेक्ट्रिक कार महिंद्रा अॅटम बाजारात आणणार आहे. कंपनीने ही कार दोन वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. ...