सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी प्राधान्याने पूर्ण करावीत, त्याचबरोबर ५ नोव्हेंबरला त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस वापरण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० बसेसच्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे. ...
झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे ...
यामधील सर्वजण हे राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी होते.असंख्य नेत्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामाच्या जोरावर राज्याचे नेतृत्व केले. त्यांची परंपरा प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी पुढे चालवत आले आहेत. ...