लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट - Marathi News | 'This reconciliation with Raosaheb Danven is the last'; Arjun Khotkar made it clear while going to the Shinde group | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले. ...

मुख्यमंत्री नव्हे, ते छायाचित्र कामगार नेते बाबा कांबळे यांचे - Marathi News | Not the Chief Minister eknath shinde that photograph is of labor leader Baba Kamble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री नव्हे, ते छायाचित्र कामगार नेते बाबा कांबळे यांचे

कांबळे यांचे तरुण वयातील रिक्षासह छायाचित्र व्हायरल... ...

मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | 742 crore loss due to heavy rains in Marathwada; Farmers' attention to Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे ...

'सर्पाला पाय अन् वाघाला गळा देऊन चाललंय'; अतिवृष्टीग्रस्तांना अजित पवारांसमोर अश्रू अनावर - Marathi News | 'we live like offering feet to snake and throat to tiger', flood victims shed tears in front of Ajit Pawar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सर्पाला पाय अन् वाघाला गळा देऊन चाललंय'; अतिवृष्टीग्रस्तांना अजित पवारांसमोर अश्रू अनावर

''आता दुबार पेरणीसाठी घरात विकायलाही काही नाही. आम्ही आत्महत्या नाही करावी तर काय करावे'' ...

दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Tours are important or farmers' lives; Ajit Pawar attacked on Chief Minister Eknath Shinde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दौरे महत्वाचे आहेत की शेतकऱ्यांचा जीव; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली, मुख्यमंत्री महोदय, आता सांगा ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहिणार केंद्र सरकारला पत्र; राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर संताप - Marathi News | CM Eknath Shinde will write a letter to the central government; Anger over Governor Koshyari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे लिहिणार केंद्र सरकारला पत्र; राज्यपालांच्या विधानावर संताप

मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. ...

65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून तिढा; अमित शाह म्हणाले, आपसात ठरवा, मगच - Marathi News | Formula of 65:35 for bjp and Eknath Shinde group, Amit Shah said, decide among yourselves, then come to me! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून तिढा; अमित शाह म्हणाले, आपसात ठरवा, मगच

कानोकानी खबर लागू न देता मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली आणि अमित शाह यांच्याशी मध्यरात्री चर्चा करून ते मुंबईत परतले होते ...

“१०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनीदेखील केला नव्हता” - Marathi News | shiv sena leader mp sanjay raut targets bhagat singh koshyari his comment mumbai financial hug gujrati rajasthani maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“१०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाईंनीदेखील केला नव्हता”

राज्यपालांच्या वक्तव्यावरून राऊतांचा संताप. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. ...