यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या प्रारंभी या विषाणूचे स्वरुप माहिती नसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता ...
समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे. ...
काेरोनाची दुसरी लाट व तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न होऊ शकल्याने दिवाळीपूर्वी घेण्यात येणारी सहामाही परीक्षा यंदाही न घ ...
नागपूर जिल्ह्यातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे, २ लाख ९८ हजार ११३ विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा पोषण आहार मिळाला नाही. हा आहार कधी मिळेल, यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कुठलेही उत्तर नाही. ...
देवदर्शनासाठी जाताना कारला अपघात झाला. या अपघातात नीलेशचे दोन्ही हात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाले, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अशा स्थितीत तो नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एमपीएससीच्या मुलाखतीला मुकण्याची शक्यता आहे. ...
विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६४ हजार २९३ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता ३.८५ कोटी ७५ हजार ८०० रुपयांचा निधी शासनाकडून गणवेशाकरिता अपेक्षित आहे. ...