कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७ हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार् ...
सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात नागपूर विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के इतकी आहे. ...
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ४९ हजार ९०५ मुले तर ३८ हजार ९२५ मुली असे एकूण ८८ हजार ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ...
Physics Wallah Alakh Pandey Success Story: फिजिक्सचे शिक्षक अलख पांडे यांना Unacademy वार्षिक ४ कोटी रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली. आता त्यांची स्वतःची कंपनी देशातील १०१ व्या युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. ...
आपले शिक्षण समाजासाठी आणि देशासाठी उपयोगात आणून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी सिद्ध व्हा, असा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारोहात दृकश्राव्य माध्यमातू ...
भारताच्या युवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (CEO) समावेश असलेल्या एडलवाइज एमएफ कंपनीच्या सीईओ राधिका गुप्ता (Edelweiss MF CEO Radhika Gupta) यांच्या यशाची कहाणी खूप रोमांचक आहे. ...